(?)
Quotes are added by the Goodreads community and are not verified by Goodreads. (Learn more)
Nani Palkhivala

“जॉन केनेथ गालब्रेथ यांनी म्हटले आहे की‚ भारताच्या गरिबीतही एक प्रकारची श्रीमंती आहे. भारतात केवळ पैशावरून एखाद्याच्या संपत्तीचे मोजमाप केले जात नाही. भारताचे अंत:करण सुदृढ असून मानवी साधनक्षमता उदंड आहे. भारतीय व्यक्तीचे आंतरिक सामर्थ्य आणि सहनशीलतेची ताकद पाहून पाश्चात्त्य लोक थक्क होऊन जातात. आमच्या देशातील कोट्यवधी लोकांचे जीवनमान अत्यंत नित्कृष्ट असले‚ तरीही त्यांच्या जीवनात विशिष्ट गुणवत्तेचा आढळ होतो. अत्यंत बिकट परिस्थितीही भारतीय लोक आपल्या सहनशक्तीच्या बळावर सोसू शकतात. इतर देशांमध्ये तसे घडले‚ तर रक्तपात आणि राज्यक्रांती यांचा उद्भव होतो. आपापसातील भांडणे आणि मतभिन्नता यांच्यावर आमच्या प्राचीन संस्कृतीने सतत मात केली आहे आणि भारतीय संस्कृतीची ही अद्भुत क्षमता पुढेही अशीच टिकून राहील‚ यात शंका नाही. एका बाबतीत भारताला”

Nani Palkhiwala, वुई द नेशन / WE THE NATION
Read more quotes from Nani Palkhivala


Share this quote:
Share on Twitter

Friends Who Liked This Quote

To see what your friends thought of this quote, please sign up!

0 likes
All Members Who Liked This Quote

None yet!


This Quote Is From

वुई द नेशन / WE THE NATION (Marathi Edition) वुई द नेशन / WE THE NATION by Nani Palkhivala
177 ratings, average rating, 12 reviews

Browse By Tag