Shivaji Sawant > Quotes > Quote > Prakash liked it
“सत्य ते की, जे शाश्वत आणि नित्य असतं! त्या दृष्टीनं विचार केला तर मला सत्य केवळ एकच वाटतं. सूर्याची ही असंख्य किरणं! किती अनादी कालापासून ती पृथ्वीला जीवनदान देत आली आहेत! त्यांच्या दिव्य स्वरूपात कधी बदल झाला आहे काय? त्यांनी कधी आपला सर्वांना स्पर्श करायचा दिव्य गुणधर्म सोडला आहे काय?”
― मृत्युंजय
― मृत्युंजय
No comments have been added yet.
