Shivaji Sawant > Quotes > Quote > Vijay liked it
“मला वाटतं भवितव्य ही मानवानं निर्माण केलेली भयानक भूल आहे! जरा सखोलपणानं विचार करून पाहा! काळाला कधीतरी भूत आणि भविष्य आहे काय? काळ हा अखंड आहे आणि अखंडत्वाची जाणीवच मानवाला खऱ्या अर्थानं निर्भय करू शकेल!”
― मृत्युंजय
― मृत्युंजय
No comments have been added yet.
