(?)
Quotes are added by the Goodreads community and are not verified by Goodreads. (Learn more)
Vishwas Patil

“भूक लागली, की जेवायचो व झोप आली, की झोपायचो. त्यासाठी वेळ व जागा निश्चित नव्हती. सगळं कसं नैसर्गिकपणे चालायचं. आता मात्र पोरांची प्लेटसुद्धा गरम पाण्यात उकळून घ्यावी लागते. हॉटेलमध्ये गेलो, तर मिनरल वॉटरच पिण्यासाठी लागतं. पोरांना फळं खा, म्हणून आर्जवं करावी लागतात. आणि दर दहा मिनिटाला त्यांना ‘सॅनिटायझरनं हात स्वच्छ कर’ म्हणून ओरडावं लागतं. मला आठवतच नाही, की मला ताप आला होता किंवा दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं होतं. सर्दी-खोकला कधी यायचा व सुंठेविना निघून जायचा, हे शर्टच्या खारवटलेल्या बाह्या वगळता कुणाला कळायचंदेखील नाही. आजकाल मात्र मुलांना शिंक आली, तरी पेडियाट्रीक डॉक्टरकडे धाव घेऊन त्यांच्यावर औषधांचा अतिरेकी भडीमार आम्ही करतो. काय आहे हा विरोधाभास? आम्ही बदललो की वातावरण? पर्यावरण प्रदूषित झालं की आमची मनं? देवाला माहीत!”

Vishwas NangrePatil, Mann Mein Hain Vishwas
Read more quotes from Vishwas Patil


Share this quote:
Share on Twitter

Friends Who Liked This Quote

To see what your friends thought of this quote, please sign up!

0 likes
All Members Who Liked This Quote

None yet!


This Quote Is From

Mann Mein Hain Vishwas (Marathi Edition) Mann Mein Hain Vishwas by Vishwas Nangre Patil
1,441 ratings, average rating, 99 reviews

Browse By Tag