Nikhil Asawadekar

28%
Flag icon
गांधीजींनी नोआखलीच्या द्वेषाने भरलेल्या गावांमध्ये यात्रेला सुरुवात केली. त्यांनी त्याला तपश्चर्येची यात्रा असे संबोधले. पुढील सात आठवड्यांत, त्यांच्या तपश्चर्याचे चिन्ह म्हणून अनवाणी चालत 116 मैल पायपीट केली. नोआखलीच्या 47 गावांना भेटी दिल्या. एकेकाळी जसे प्राचीन हिंदू साधू पवित्र मंदिरांच्या तीर्थयात्रेस जात असताना अनवाणी पायी जात तसे. तपश्चर्येची