Nikhil Asawadekar

29%
Flag icon
एकदा गांधी ओलांडणार असलेल्या बांबूच्या पुलाला धरून ठेवणाऱ्या बांबूच्या आधारावर कोणीतरी तोडफोड केली होती. एके ठिकाणी त्यांना प्रत्येक झाडाला बॅनर लावलेले दिसले ‘पाकिस्तान स्वीकारा’, ‘तुमच्या भल्यासाठी परत जा’. त्या गोष्टींचा गांधींवर काहीच परिणाम झाला नाही. ज्या मार्गावर गांधीजी अनवाणी पायाने चालणार होते त्यावर काही मुस्लिम हातांनी काचेच्या तुकडे आणि मानवी मलमूत्राच्या ढेकूळांसह कचरा टाकला होता. शांत गांधींनी झाडाची फांदी तोडली आणि तत्कालीन धारणेप्रमाणे एक हिंदू करू शकणारी सर्वात अपवित्र कृती विनम्रपणे हाती घेतली. झाडू म्हणून त्या फांदीचा वापर करून 77 वर्षीय महात्म्याने त्याच्या मार्गातून मानवी ...more