Nikhil Asawadekar

32%
Flag icon
'मी कलकत्त्यात राहण्याचे मान्य केले तर ते दोन अटींवर असेल. प्रथम, सुहरावर्दीला नोआखलीतील मुस्लिमांकडून हिंदूंच्या सुरक्षेची पवित्र प्रतिज्ञा घ्यावी लागेल, जर एकही हिंदू मारला गेला, तर मला आमरण उपोषण करण्याशिवाय पर्याय नाही.' गांधींनी स्पष्ट केले, विशिष्ट गांधीवादी पद्धतीने त्यांनी सोहरावर्दीवर स्वतःच्या जीवनाची नैतिक जबाबदारी टाकली.
Nikhil Asawadekar
just before Independence