बाबाचा अनुभव मधील एक अतिशय सुंदर लेख – तरीही एक प्रश्न आहेच. खरोखर लेखनाचा समाजजीवनावर परिणाम होतो का? ‘माणसं’मधल्या लेखांपैकी हमाल, तंबाखू कामगार यांच्यावर परिणाम झालेला दिसतो. पण तो नुसत्या लेखाचा झाला असता का? पुण्यात बाबा आढावांची, निपाणीत सुभाष जोशींची संघटना होती, चळवळ होती म्हणून त्यांनी लेखांचा उपयोग करून चळवळ पुढे नेली. पण ही चळवळ […]
Published on July 02, 2014 11:38