साने गुरुजी > Quotes > Quote > KALYANI liked it
“रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे : ‘‘तुला एकटेच जावे लागेल. जा, तू आपला कंदील घेऊन जा. लोकांच्या टीकेचा झंजावात सुटेल व तुझ्या हातातील दिवा विझेल. परंतु तो पुन्हा लाव व पुढे पाऊल टाक. तुला एकट्यानेच जावे लागेल.”
― श्यामची आई
― श्यामची आई
No comments have been added yet.
