शेंडे म्हणाला, ते काही सांगू नका राव. महारांची पोरं सुरुवातीला नवबौद्ध म्हणून अभिमानानं आपण हिंदू नाही म्हणून सांगतात, नंतर सरकारी मदत मिळवायच्या वेळी कंसात महार लिहितात. नंतर शिकलेली पोरं साहेब झाली की आर्थिक फायदे संपले म्हणून पुन्हा जातीचं हित विसरायला लागतात.