Devdatt D

23%
Flag icon
गांधारी आपल्या पुत्रांच्या मृत्यूचा शोक करत होती. त्या दु:खावेगात कौरव वंशाच्या सर्वनाशाबद्दल तिने कृष्णाला शाप दिला, की त्याचा स्वत:चा वंशही येत्या ३६ वर्षांनंतर नष्ट झालेला असेल. दंतकथेनुसार, छत्तीस वर्षांनंतर महापूर आला आणि द्वारका नगरीत घराघरांत पाणी शिरलं. कृष्णाने आपल्या यादववंशीयांना जहाजात बसवून उंचावर नेलं.
The Krishna Key (Marathi Edition)
Rate this book
Clear rating