“आयुष्यात जो अत्यंत महत्त्वाचा निर्णय असतो की, ज्या निर्णयामुळे सगळ्या भवितव्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे, अशा क्षणी कुणावरही विसंबून राहायचं नाही. आपला बेत फसेल किंवा कुणीतरी उधळून लावेल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नाही. निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहिजे.”