Saurabh L

39%
Flag icon
‘कृष्णे, पृथ्वीतलावर जे जे घडतं, ते फक्त ईश्वराच्या इच्छेनं, आज्ञेनं. दुष्टांचा विनाशकाल यायचा झाला, तरी पापांच्या राशी उभारण्याला संधी मिळावी लागते. तू या सुटल्या केसांसाठी कष्टी होऊ नकोस. तुझ्या पदराला स्पर्श झाला, म्हणून खंत बाळगू नकोस. अपशब्द ऐकून घ्यावे लागले, म्हणून दुःखी होऊ नकोस. या सभेतील ज्यांनी ज्यांनी हा प्रकार केला, पाहिला, सोसला, त्या सर्वांचा रणांगणावर विदारक मृत्यू पाहूनच मी देह ठेवीन. साऱ्या कौरवस्त्रिया अशाच आपल्या सुटल्या केसांनी आणि मोकळ्या कपाळांनी शोक करीत जाताना तुला दिसतील. ते घडेपर्यंत माझ्या मनाला शांती लाभणार नाही. त्यासाठीच या सभेला साक्ष ठेवून मी प्रतिज्ञाबद्ध होत ...more
राधेय
Rate this book
Clear rating