Avadhoot

43%
Flag icon
पांडवांना वनवास भोगावा लागला. प्रभू रामचंद्रांनाही तो टळला नाही. जे देवांना टाळता अालं नाही, ते दैव तुम्ही कसं टाळणार? कष्टांना अाणि संकटांना भिणारी माणसं कधी देवांचं राज्य उभं करू शकत नाहीत, राजे!’
श्रीमान योगी
Rate this book
Clear rating