Avadhoot

94%
Flag icon
‘पुतळा! तू भारी सरळ अाहेस. तुला असं वाटणं स्वाभाविक अाहे. पण निसर्ग तसा नाही. काही क्षणभरच धरणीकंप होतो; पण त्या क्षणांत माणसानं उभारलेले सारे इमले कायमचे कमजोर बनून जातात. त्यांचा भरवसा देता येत नाही. त्यांत वावरत असतानादेखील जीव घाबरतो. अशा वेळी जिवाला सोबत लागते दुसऱ्या जिवाची; कोसळणाऱ्या घराची नव्हे.’
श्रीमान योगी
Rate this book
Clear rating