Milind BAPAT

98%
Flag icon
चिंतनाला लागणारे स्वास्थ्य त्याला कधीही लाभत नाही. चरितार्थाच्या चिंतेतून मुक्त होण्याची संधी त्याला सहसा मिळत नाही. त्यामुळे सामान्य मनुष्याचे गुण काय किंवा अवगुण काय, दोन्हीही त्या त्या काळच्या सामाजिक गुणावगुणांच्या सरासरीइतकेच असतात.
YAYATI (Marathi)
Rate this book
Clear rating