युगंधर
Rate it:
Read between January 15 - April 6, 2020
13%
Flag icon
अश्व जेव्हा तीन पायांवरच उभा राहून चौथा अधांतरी लंगडा ठेवतो; तेव्हा तो धावणीला निरुपयोगी झालेला असतो.
16%
Flag icon
“आपल्या क्षत्रियत्वासंबंधी म्हणशील, तर तेही जन्मावर कधीच नव्हे, तर अंगीच्या विक्रमावर अवलंबून आहे. मला
16%
Flag icon
“दुर्बळांच्या अधिकारांचं व जीवन जगण्याच्या हक्कांचं संरक्षण करतं, ते खरं क्षत्रियत्व, तोच खरा पुरुषार्थ!
45%
Flag icon
अन्याय – मग तो कुणीही, कुणावरही, कशासाठीही केलेला असो, तो वाईटच. पण – पण – अनेक पूर्वजांनी रक्त सिंचून उठविलेल्या राजसिंहासनावरच्या शासकानंच केलेला अन्याय हा सर्वाधिक वाईट.
49%
Flag icon
‘निष्काम कर्म हे सर्वश्रेष्ठ आहे’
50%
Flag icon
कुठल्याही व्यक्तीचं नेमकं मूल्यमापन कसं करायचं? तर त्याच्या दोन कला आहेत. त्यासाठी दोन प्रश्न आहेत. ते असे की, एकतर ती व्यक्ती जन्मलीच नसती तर? आणि दुसरा प्रश्न म्हणजे आपल्या जीवनप्रवासात ती आपल्याला भेटलीच नसती तर?
Shubham Shirore
Really very nice lines
51%
Flag icon
ज्या विचारांमुळे जिवाचं पोषण व विकास होतो, तो धर्म!