Raj Brid

19%
Flag icon
विस्मृती ही माणसाच्या जीवनातील किती प्रभावी शक्ती आहे! दैनंदिन जीवनात अशा कितीतरी असंख्य घटना घडत असतात; त्या सगळ्याच माणसाच्या मनात राहिल्या तर? त्यांचा परस्परांशी संबंध लावताना त्याचा मेंदू कातावून जाईल. वेड लागेल त्याला! म्हणून निसर्गानंच हे विस्मृतीचं अमोल देणं मानवाला दिलं असावं.
मृत्युंजय
Rate this book
Clear rating