Raj Brid

9%
Flag icon
जे सामर्थ्यशाली असतं तेच तारुण्य! प्रकाश कधीतरी काळा असतो काय? असलं सामर्थ्यशाली तारुण्यच आपल्याबरोबर इतरांचा मान वाढवितं. महत्त्वाकांक्षा हा तर तरुणाचा स्थायिभाव! मी मोठा होईन. परिस्थितीच्या डोक्यावर पाय ठेवून मी तिला वाकवीन ही तरुणाची उभारीची ऊर्मी असते! निर्भयता म्हणजे तरुणाच्या जीवन – संगीतातला सगळ्यांत उंच स्वर! भय हा या स्वराचा फुटलेला चिरका आवाज! चिरका आवाज कुणाला कधीतरी आवडेल का? जग उंच स्वराची तान ऐकायला उत्सुक असतं, चिरका आवाज नाही! अभिमान असतो तारुण्याचा आत्मा! ज्या माणसात श्रद्धा नाही तो माणूस नाही आणि ज्या तरुणात अभिमान नाही तो तरुण नाही. तरुण माणूस हा आपल्या श्रद्धांचा नेहमीच ...more
Raj Brid
imp
मृत्युंजय
Rate this book
Clear rating