Aniket Jadhav

28%
Flag icon
‘‘मग तू तरी सांग ते दवबिंदू म्हणजे काय ते?’’ ‘‘कर्णा, हे दवबिंदू म्हणजे माणसाच्या जीवनाचं एक उत्कृष्ट प्रतीकच आहे! अरे दवबिंदूच का, निसर्गातली प्रत्येक वस्तू माणसाला काहीतरी धडा देण्यासाठीच विधात्यानं निर्माण केली आहे! पण मानवाचे डोळे उघडे मात्र हवेत. मन स्वच्छ हवं, तरच त्याला जग ही विधात्याची भव्य आणि अखंड पाठशाला आहे, हे कळेल आणि तो जगाच्या निर्मितीचं खरंखुरं रहस्य जाणून घेण्यासाठी तळमळणारा एक जिज्ञासू शिष्य होईल.’’ ‘‘अश्वत्थामा, पूर्वी तू कधीतरी माणसाचं जीवन श्रीफलासारखं असतं, असं म्हणाला होतास ते अजूनही माझ्या लक्षात आहे. आता तू म्हणतोस की, हे दवबिंदूही मानवी जीवनाचं प्रतीक आहेत! कसं ते ...more
This highlight has been truncated due to consecutive passage length restrictions.
मृत्युंजय
Rate this book
Clear rating