मुक्ती किंवा सर्वश्रेष्ठ आत्मानुभव ही कधीही भिक्षा मागून मिळणारी वस्तू नव्हे! दुसऱ्यांनी अन्न खाऊन आपली भूक कधीच शमत नाही, दुसऱ्यांनी पाणी प्राशल्यानं आपली तृष्णा कधीच तृप्त होत नाही. अगदी तसंच कुणाच्याही केवळ उपदेशामुळे कुणाचाही कधीच उद्धार होत नाही. होणारही नाही! जिथं-जिथं