Mohit

69%
Flag icon
शोण, भाग्य ही मानवानं निर्माण केलेली सर्वांत भयानक भूल आहे! मानवी जीवनाला ती जोडून जो-तो सत्यापासून सदैव दूर पळू पाहतो. पात्रातून जाणाऱ्या त्या ओंडक्याकडे बघ. प्रत्येकाचं जीवन तसं आहे! लाटेला तोंड देत-देत जगण्यातच खरा अर्थ आहे!” त्यानं पात्राच्या दिशेनं बोट केलं.
मृत्युंजय
Rate this book
Clear rating