प्रत्येक पिढीतला लेखक, कलावंत जगण्याच्या प्रक्रियेचा सर्वांगीण शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातून निर्माण होणारं ताकदीचं साहित्य पिढ्यानपिढ्या वाचलं जातं. आजच्या पिढीच्या 'जयराज सरदेसाई ' ची हि कहाणी. त्याच्या एका जन्मापासून - त्याचं इंग्रजी माध्यमातलं शिक्षण, इंजिनीरिंग, जर्नालिझम, 'यूपीएससी' चे प्रयत्न या प्रवासातली नातीगोती, मैत्र ,स्रिया, सेक्स, नोकरी, तार्किक - अतार्किक घटना - यांचा उत्कट मागोवा. या बरोबरीनं विश्वाचा अन्वय शोधण्याचा त्याचा ध्यास. असहायय तगमग. त्यातूनच आत्मशोध.
Intriguing till initial 200+ pages . Its about authors search for meaning of life. He describes everything from childhood, school,college life, job, FTII, UPSC aspirations, Failure in UPSC leads to already bad habits increased over time like going to red light area etc.
Story is very stretched. In the end it feels utterly boring. Had this been reduced to 300 to 350 pages, it could have been best story. Protagonist is always pessimistic about life. There is sex involved in almost every sphere of life. Huge number of written scenes are unbelievable even in novel. When I started reading, I felt this could be promising novel but ended in feeling utter nonsense. I mean, showing filmy endings is no issue, but then writing for the sake of writing more number of pages to get desired price of the book is shameless thing. I would rater advice people to read this if you have free time and library membership, or else ignore this author. No takeaways from this novel.
well, title says it all. बऱ्याच काळानंतर मी वाचलेली पाहिले मराठी कादंबरी.
मला बाकी शून्य वाचता वाचता कुठे तरी वॉल्टेयर च्या कैंडिड ची आठवण आली. कथेचा नायक हा कँडिड प्रमाणेच बऱ्याच गोष्टी अनुभवतो. स्वतः आयुष्यात पॅसिमिस्ट किव्हा कधी कधी अगदी सिनिकल असून सुद्धा प्रत्येक अनुभवात तो रुधार्थाने यशस्वी होतो. मग ते ऐन कॉलेज काळात एख्याध्या न्यूजपेपर चा कोएडीटर बनणे असो, कॉलेज लाइफ मधे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये नाटक दिग्दशीत करून फर्स्ट प्राइस मिळवणं असो. की नंतर FTII साठी पुण्याला जाणे आणि साइड गिग साठी पुन्ह फीचर्स मधे केलेलं प्रोस्टीटूशन चे रिपोर्ट्स. मराठी सिनेमा साठी असिस्टंट डिरेक्शन. मग इच्छा नसताना रूढ मार्गाने जावून जॉब अप्लिकेशन्स तिथेही फर्स्ट अटेम्प्ट मधे सिलेक्शन. आणि इच्छा नसून देखील स्टार परफ़ॉर्मर. मग सद्यकालीन भारतीय संस्कृतीतला उच्चांक म्हणजे युपीएससी अट्टेमप्ट्स. आणि तिथेही काहीसा उच्च कोटीचा परफॉर्मन्स. या सर्व काळात सेक्शुअल लाइफ सुद्धा आउट ऑफ द वर्ल्ड. कैंडिड सारखाच हा देखील उच्चभ्रू समाजातला प्रिव्हिलेजेड लाइफ असूनही लहानपणी पासुन जगण्याचे चटके जवळून पाहिलेला. मग ते मित्राचा भाचा गरम पाण्याने बर्न इंजुरी असो, दुसऱ्या मित्राचा कुष्ठरोग असो किवा इतरही बराच काही. केवळ शेवटाच काही तो बदललेला.
वालावलकरांनी कँडिड वरुन इन्स्पायर होवून ही कादंबरी लिहिली की नाही हे मला माहित नाही. मुळात आयुष्याच्या अर्थाचा शोध ही युनुव्हर्सल कन्सेप्ट आहे. आणी खरच आयुष्याला काही अर्थ आहे की नाही, की तो शोधण्यात काही अर्थ नाही? आणी जे लोक म्हणतात आम्हाला आयुश्याचा अर्थ उमगला, त्यांचा तो अर्थ वेरफाइ करायला कोणती साइंटिफिक प्रोवन मेथड नाही. या सर्वाच्या दरम्यान वालावलकर स्वतः याच कादंबरीत एकच प्याला ला शेक्सपिरन ट्रॅजेडी म्हणावे का, आणि एकंदरीतच मराठी वांग्मय आणि आणि वेस्टर्न लिटरेचर ची तुलना करतात. तेव्हा त्यानी ही कादंबरीं वेस्टर्न लिटरेचर चे मराठी सद्यकालीन इंटरप्रिटेशन म्हणून लिहिली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकूणच करैक्टर बिल्डिंग, स्टोरी टेलिंग उत्तम. फिलोसॉफी मधे इंटरेस्ट असेल तर जरूर वाचावे.
This entire review has been hidden because of spoilers.
हा काही बाकी शून्य चा परिचय नाही की या पुस्तकाविषयी कोणतं मत नाही. हा आहे माझा अनुभव, This is just my unfiltered, raw but real experience.
बाकी शून्य वाचून संपली. संपली म्हणजे मी ती संपवली. कारण तशी ती सहजासहजी संपणारी नाही. आणि आत्ता ही ती पूर्ण संपलीये असं नाहीच, फक्त डोळ्यांसमोर आता पुस्तकाची पानं नाहीयेत, कारण मी ही कादंबरी लगेच लायब्ररीत परत देऊन टाकली. पण कुठेतरी, मेंदूच्या कुठल्यातरी सांदीकोपऱ्यात ती राहिलंच, कोसला सारखी.. पण ती दडूनच राहील, किंबहुना मीच तिला दडवून ठेवणार आहे. कारण तिला असं ठळकपणे समोर ठेऊन चालायचं नाही. ही कादंबरी अंगावर आली माझ्या.. हो.. आवडली, नाही आवडली, कळली, नाही कळली हा प्रश्नच नाहीये इथे, ती फक्त अंगावर आली.. शेवटाकडे आल्यावर आणि प्रत्यक्ष पुस्तक संपल्यावर मला ही कादंबरी एक क्षणही माझ्याजवळ, माझ्या असपास नको होती, माझी लायब्ररी रात्री 8 वाजता बंद होते, 7:35 ला माझी कादंबरी वाचून संपली, आणि 7:45 ला मी घरातून वेड्यासारखी निघाले.. भानावर नव्हते मी तेव्हा, मला ती कादंबरी देऊन टाकायची होती, त्याच दिवशी.. इतकी ती माझ्या अंगावर आली. मला यात कुठे भयानक वगैरे काही जाणवलं नाही, तसं काहीच नाहीये यात, पण ते सत्य.. बोचरं, टोचणारं सत्य, ते मात्र आहे.. मी जेव्हा लायब्ररीतून परत येत होते तेव्हा मला खूप हलकं वाटलं, परत माझ्या स्वतःत आल्यासारखं.. बहुतेक या कादंबरीनं मला भारावून टाकलं होतं. पण नेमकं काय केलं तिने? या कादंबरीनं मला विचारांची भीती घालू पाहिली..
Overall storyline is good. Language and the incidents are very closely related to the small town life of 90's though the part related to sex seems exaggerated.
But the end is not at all optimistic. It seems that the hero of the story has not achieved anything he wanted rather he hasn't even found what he wanted in his life. Still he must be wandering to get the answers to his questions. And how is it possible for a well placed girl to fall in love with a God-man? And why he accepted her proposal without giving any reason. The hero had refused so many proposals for many philosophical and practical reasons in his earlier life. But he accepted the proposal of Devyani without any thoughts. Why? Does it indicate that the hero was tired of everything he was doing (कंटाळा आला का?).
It seems that the story ended somewhere in between and the author wants to publish Part-2 of the book.