फ्लाईट ००१३-असं खरंच घडू शकतं?ही गोष्ट आहे गौतम आणि अंजलीची... दोघ एकमेकांवर मनापासून प्रेम करणारे.. कधीच एकमेकांना सोडून दूर राहू न शकणारे.. पण नियतीला हे मान्य नसत.. दोघे दुरावतात...आणि दोघांना एकमेकांपासून दूर करणारी नियती असते.. गौतम अंजलीला सोडून कायमचा निघून जातो आणि चालू होते अंजलीची खरी परीक्षा.. काय होत अंजली आणि गौतम च्या आयुष्यात? आणि अंजलीच्या आयुष्यात पुढे काय होत? नक्की वाचा फ्लाईट ००१३ मध्ये...पुस्तक आवडलं असेल तर रेटिंग द्यायला विसरू नका. आणि पुस्तक आवडलं नसेल तरी feedback द्यायला विसरू नका