मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यासक्रमात नेमलेला ग्रंथ. या पुस्तकात नुसती स्त्री-पुरुषांच्या गुणावगुणांची तुलना केलेली नाही, तर पुरुष स्त्रीला कसं वागवत होता, कसं गृहीत धरत होता हेही मांडलं आहे. पुरुषाची बाईकडून कोणती अपेक्षा आहे आणि ती पूर्ण करणं हाच आपला धर्म आहे असं मानणार्या स्त्रियांविषयी लिहिताना ताराबाई म्हणतात, "स्त्रीधर्म म्हणजे काय? तर... निरंतर पतीची आज्ञा पाळणे, त्याचे मर्जीप्रमाणे वागणे, त्यांनी लाथा मारल्या, शिव्या दिल्या, दुसर्या रांडा ठेवल्या, नवरोजी दारू पिऊन, जुगार खेळून कफल्लक होऊन, शंख करीत, चोरी करून, कोणाचा प्राण घेऊन, फितुर, चहाडी, खजिना लुटून, लाच खाऊन जरी घरी आले तरी स्त्रियांनी आपले हे कोणी जसे काही कृष्णमहाराज गौळ्याचे दहीदूध चोरून, चंद्रावळीला कलंक लावून आलेत असे समजून परमात्यासारखी यांची मोठया हसतमुखाने देवासारखी पूजा करावी, सेवेत हजर राहावे हा स्त्री धर्म..." हा स्त्री धर्म पुरुषांनी स्त्रीच्या अंगी बाणवला आहे. ही आपली स्थितीच नैसर्गिक आहे असे समजून स्त्रिया जगतात. ताराबाईंच्या शब्दांत भोगण्याची वेदना आहे. साहजिकच स्त्रीच्या वाटयाला येणारे हे दु:खभोग व्यक्त करताना ताराबाईंची भाषा विलक्षण कडवट बनते.
महाराष्ट्र फौंडेशन (अमेरिका) चा पुरस्कार लाभलेला ग्रंथ. या विषयावरील महत्त्वाचे इंग्रजी मराठी दस्ताऐवज असलेली, अभ्यासपूर्ण आवृत्ती. (आठ परिशिष्टे) एकोणिसाव्या शतकातील स्त्रीपुरुषसत्तासंबंधाचे अभ्यासपूर्ण विवेचन. पुरुषांच्या दुर्गुणांचा मीमांसा. मराठीतील पहिल्या दलित निबंधाची यथामूल्य संहिता. मराठीतील पहिल्या स्त्रीवादी समीक्षेचे विवरण. भृणहत्येच्या गाजलेल्या विजयालक्ष्मी खटल्याचा दस्ताऐवज.
Tarabai Shinde (1850–1910) was a feminist activist who protested patriarchy and caste in 19th century India. She is known for her published work, Stri Purush Tulana ("A Comparison Between Women and Men"), originally published in Marathi in 1882. The pamphlet is a critique of upper-caste patriarchy, and is often considered the first modern Indian feminist text. It was very controversial for its time in challenging the Hindu religious scriptures themselves as a source of women's oppression, a view that continues to be controversial and debated today.
स्त्री-पुरुष तुलना मुझे मेरे प्रोफ़ेसर ने पढ़ने के लिए कहा था, और सच कहूँ तो ये किताब भारत में नारीवाद (Feminism) पर लिखी गई सबसे बेहतरीन रचनाओं में से एक है। जब मैंने इसे पढ़ा था तब यह हिंदी में उपलब्ध नहीं थी, इसलिए मैंने इसे मराठी से ऑनलाइन अनुवाद करके पढ़ा, और यह अनुभव वाक़ई में बहुत गहरा रहा। तराबाई शिंदे ने जिस दौर में ये किताब लिखी, उस समय में इतनी स्पष्टता, तर्क और साहस के साथ अपने विचार रखना अपने आप में एक क्रांतिकारी काम था। उनके तर्क पूरी तरह से तार्किक और विवेकपूर्ण लगे, और उन्होंने पितृसत्तात्मक सोच को जिस बारीकी से तोड़ा है, वो काबिल-ए-तारिफ है।
हाँ, इतना ज़रूर कहूँगा कि कुछ जगहों पर ऐसा महसूस हुआ कि बात नारीवाद से हटकर पुरुष-विरोध (misandry) की तरफ़ जाती दिखी, जो थोड़ी असहज कर देने वाली थी। लेकिन फिर भी, उस समय की सामाजिक स्थिति को देखते हुए ये तीखापन समझा जा सकता है।
अगर कोई भारतीय नारीवादी आंदोलन की जड़ें समझना चाहता है, तो स्त्री-पुरुष तुलना से बेहतर शुरुआत शायद ही कोई और किताब हो। मैं तराबाई शिंदे के साहस और सोच की दिल से सराहना करता हूँ। ये किताब हर उस व्यक्ति को पढ़नी चाहिए जो समाज में लैंगिक असमानता को समझना और उस पर विचार करना चाहता है।
This book is an essay written in 1882 CE by an Indian female author. The author explains how the prevalent social customs are detrimental to the well being of women in all strata of society. It criticizes men for propagating myths and falsehoods regarding women which leads to an unhealthy and biased attitude towards womankind. The author writes about bad customs such as not allowing widow remarriage while allowing men (widower or not) to marry and also for allowing them polygamy. The author criticizes men for using mythological events in religious books to spread the opinion that women have been always source of troubles faced by men and society, and that women have been the cause of downfall of many a good man.